आहे फक्त तुझी आठवण माझी..
शीतल तो वारा येतो हळूच...
देऊन जातो तुझाच दिलासा ...
मंदावल्या कळ्या तर मन भयभीत होते ..
वाटते तुला असे कधीच न व्हावे...
जगाच्या या गर्दीत शोधते तुला मी ,
पण हरवते मीच कुठेतरी...नेहमी !!!!!!
येत नाही कधीच माझी आठवण तुला,
पण वेडे आहे मन तुझ्याचसाठी ..
लागे न माझे मन कुठल्याच छंदात,
येते फक्त एक....तुझीच आठवण ,तुझीच आठवण ..........